गीता बायबल आणि कुरणापेक्षा आम्हाला संविधान जास्त प्रिय असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त ते ठाण्यात बोलत होते.
इंदु मिलमध्ये होणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडली तर हे राज्य गहाण ठेवीन अस बोलत त्यांनी उपस्थित भीम बांधवांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.
संविधान आहे म्हणुन आम्ही आहोत,या संविधानामुळेच आमचे अस्तित्व असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचा अफवा असुन स्मारकाच्या आराखड्यात कोणताही बदल करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमुद केले.
No comments:
Post a Comment